Satish Khade

Author name: admin

जलपर्णी हे महावरदान…

जलपर्णी हे महावरदान जलपर्णी महावरदान हे शीर्षक धक्कादायक वाटले तरी काही निरीक्षणे, काही संशोधनाचा मागोवा व काहीसा अभ्यास केल्यानंतरच या अनपेक्षित अनुमानावर आलो आहे. दोन वर्षांपूर्वी मंचर (जिल्हा पुणे )येथील  दूषित सांडपाणी घेऊन वाहणारा नाला निसर्गाच्या मदतीने( Phyto remedial पध्दतीने ) चांगल्या पाण्याचा करता येईल का यासाठी चार साडेचार किलोमीटर नाला फिरून पाहिला.  नाल्यात पाणी […]

जलपर्णी हे महावरदान… Read More »

माझ्या पाण्यासाठी मी काय करू शकतो ??

गवगवा बराच झाला, खलही बराच झाला, जागर तर सर्वत्र चालूच आहे प्राणी प्रश्न गंभीर होत आहे याचा ! सागराची घागर भरणाऱ्या नद्या जोडण्याच्या विचारापासून ते थेंबा थेंबाच्या नियोजनाच्या तंत्रज्ञानापर्यंत कितीतरी नवकल्पना न् तंत्रज्ञान येत आहे. कचऱ्याच्या डोंगरापासून ते समुद्राच्या तळापर्यंत पोहोचत असलेल्या प्रदूषणावर चिंता व्यक्त होत आहे .या सर्वात आणखी एक मोठा आवडता खेळ व्यक्तिगत

माझ्या पाण्यासाठी मी काय करू शकतो ?? Read More »

पाणी मातीत मुरण्यासाठी……..

पाणी खडकात मुरण्यासाठी ते आधी मातीत मुरायला हवं ना !! शेतीतलं पाणी शेतात मुरण्यासाठी मातीची सछिद्रता (porosity) म्हणजेच मातीच्या कणांमधली पोकळीची टक्केवारी जास्त हवी.             मागच्या लेखात आपण मातीचे प्रकार आणि त्यांची सछिद्रता पाहिली. पण सछिद्रता जास्त असलेल्या मातीप्रकारातही हल्ली पाणी मुरतच नाही. ही अडचण वेगळीच आहे .ती मातीची सच्छिद्रता उरलीय कुठे ? मग कुठे

पाणी मातीत मुरण्यासाठी…….. Read More »

ड्रीप इरीगेशनचा प्रभावी वापर होण्यासाठी…..

एप्रिल 2013 च्या सुरुवातीपासूनच मी गावांचा पाण्याचा ताळेबंद यावर कार्यशाळा घेत आहे.   कार्यशाळेच्या सुरुवातीला पहिल्या काही मिनिटातच सहभागी कार्यकर्त्यांना  माझे प्रश्न असतात, तुमच्या मते पाणी संपत्ती आहे का ? मग ही संपत्ती  पैशासारखीच मोजून वापरता का ? पिकांना पाणी मोजून देता का ? पिक लावणी पासून काढणी पर्यंत किती पाणी लागते हे तरी माहीत आहे

ड्रीप इरीगेशनचा प्रभावी वापर होण्यासाठी….. Read More »

पाणी शुद्धीकरणाच्या नैसर्गिक पद्धती…..

पावसाळ्यात सुरुवातीला बरेच दिवस नदी, नाले, तलाव यात येणारे पाणी गढूळ असते, तसेच विशेषतः लोक वस्तीतून वाहणारे पावसाचे पाणी जमिनीवरून वाहून येताना बरेचसे प्रदूषण पण घेऊन येते. यामुळे पावसाळ्यात पिण्याच्या पाणी शुद्ध करण्याची गरज इतर वेळांपेक्षा अधिक भासते. तसेच अनेक गावात, दुर्गम भागात अवर्षणग्रस्त भागात ही गरज कायमच असते कारण  जे आहे ते उपलब्ध पाणी

पाणी शुद्धीकरणाच्या नैसर्गिक पद्धती….. Read More »

भूजल वाढविण्यासाठी उपाय….

खडकातील वॉटरप्रूफ तळी      मातीतील शेततळी त्याला प्लास्टिकच्या कागदाचे आच्छादन ही पद्धती आता सर्वत्र केली जात आहे, मात्र खडकातील व मुरुमातील अणकुचीदार दगडांमुळे अशा प्रकारची तळी होवू शकत नाहीत कारण तिथे प्लास्टीकचा कागदाचा उपयोग करता येत नाही व  या दगडातील भेगा वॉटरप्रूफ मटेरियल बुजव पण या दगडातील भेगा मुळे पाणी तळ्यात थांबू शकत नाही. पण

भूजल वाढविण्यासाठी उपाय…. Read More »

आवर्षणचे सामजिक परिणाम……

यावर्षीही पावसाचे आगमन लांबले आणि यंदा पाऊस कमी असणार आहे या हवामान खात्याच्या अंदाजाला पुष्टी मिळतेय की काय असे वाटतेय. लोक पावसाळा आणि त्याबरोबरच पुढचं वर्ष पाण्याच्या बाबतीत कठीण जाणार आहे हे गृहीत धरून चिंतेत आहेत हे खरं.  आशा करूया की यंदा ही पाऊस गरजे इतका पडेल.         पण लोकांची चिंता व्यर्थ नाहीये कारण पाऊस

आवर्षणचे सामजिक परिणाम…… Read More »

एल निनो ,ढगफुटी,हवामान बदल आणि मान्सून….

मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे भारताच्या मान्सूनवर अनेक घटकांचा प्रवाह आहे आणि आधुनिक साधनांमुळे अनेक निरीक्षणे समोर येऊन त्या घटकांमध्ये वर्षागणिक भरच पडत  आहे. पण ‘एल निनो’ घटक सतत चर्चेत असतो म्हणून हा लेख प्रपंच …. पावसाचा संबंध ढगांशी आणि वाऱ्यांशी ! वाऱ्याचा संबंध हवेच्या तापमानाशी. हवेची वेगवान हालचाल म्हणजे वारे. हवेच्या दाबात फरक होतो तेव्हा ही

एल निनो ,ढगफुटी,हवामान बदल आणि मान्सून…. Read More »

पाऊस, पाणी आणि हवामान

आला पावसाळा……. रोहिणी, मृग,हस्त, वैशाख वनवा, आषाढ धार, हे आणि असे शब्द आणि त्यांचे संदर्भ हे इतिहास जमा झालेत. आता आपला  शेतकरी  पाऊस, हवामान अंदाज, किती इंच  पाऊस अशी भाषा बोलू व वापरु  लागलाय. काही ठिकाणी खाजगी हवामान केंद्र तर काही ठिकाणी हवामानाचे ॲप ही तो वापरू लागलाय. नक्षत्राची भाषा ही बरोबर होती आणि आजची

पाऊस, पाणी आणि हवामान Read More »

पशुपक्षांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत

भारता सारखे जगात क्वचितच असे भूभाग आहेत की जिथे पावसाळा हा स्वतंत्र ऋतू आहे अन्यथा इतर सर्व भूभागावर  वर्षभरात कधी ही पाऊस पडतो. आपल्याकडे कळकळणार्‍या उन्हाळ्यात सर्व सृष्टीला ओढ लागते ती पावसाची. नवनिर्मितीच्या उर्मी सृष्टीतील सर्वांच्याच  उभारुन येतात पावसाळ्यात ! आज हवामानशास्त्र बरच प्रगत झालय. पण कालपरवा पर्यंत पारंपारीक ज्ञानावरच पाऊस येण्याचे, जास्त कमी येण्याचे

पशुपक्षांकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत Read More »

Scroll to Top